येत्या शुक्रवारी२५ नोव्हेंबरपासून ऑकलंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ३० नोव्हेंबरला होणार आहे. रोहित शर्मा या दौऱ्यावर संघाचा भाग नसल्यामुळे संघाची कमान शिखर धवनच्या हाती आहे. यापूर्वी, धवनने वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघाचे नेतृत्व केले होते आणि त्यानंतर जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ टी२० विश्वचषकापूर्वी भारतात खेळला होता, तेव्हाही धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिका जिंकली होती. पण असा एक दौरा झाला जेव्हा शेवटच्या क्षणी त्याला कर्णधारपदावरून हटवून केएल राहुलकडे संघाची कमान सोपवण्यात आली. तो दौरा म्हणजे झिम्बाब्वेचा! त्यावेळी असे का करण्यात आले याची बरीच चर्चा झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा