Shoaib Akhtar on Yuzvendra Chahal: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतीच एकदिवसीय विश्वचषक २०२३साठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार असून त्याचे यजमानपद हे टीम इंडियाला मिळाले आहे. ५ ऑक्टोबरपासून विश्वचषक २०२३ या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात स्थान मिळवण्यात यश आले, तर काही खेळाडूंना संघातून वगळण्यात आले. टीम इंडियाच्या या संघ निवडीवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टीका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा