Shubman Gill and Shreyas Iyer’s partnership broke Sachin Tendulkar and VVS Laxman’s record: इंदूर येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, भारतीय फलंदाजांनी कांगारू गोलंदाजांचा जोरदार समाचार घेतला. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ५० षटकात ५ गडी गमावून ३९९ धावा केल्या, जी एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सर्वोच्च धावसंख्या होती. शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीसह केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्या झटपट अर्धशतकांनीही भारतीय संघाला ही धावसंख्या गाठण्यात मोठी भूमिका बजावली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा