भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेमध्ये सध्या राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे. याशिवाय देश भयंकर मोठ्या आर्थिक संकटातून जात असून सर्वत्र अशांतता निर्माण झाली. यामुळे श्रीलंका क्रिकेट मंडळाचे (एसएलसी) मोठे नुकसान होऊ शकते. कारण, आशिया चषक २०२२ क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी एसएलसी उत्सुक आहे. मात्र, तेथील सर्वांगीण स्थिती बघता त्यांना ही संधी मिळेल की नाही याबाबत अनिश्चितता आहे. जर श्रीलंकेने यजमानपद गमावले तर त्याचे पाच ते सहा दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे ५० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. यजमानपदाबाबत आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) निर्णय घेणार आहे आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह हे एसीसीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे श्रीलंकन क्रिकेटचे भविष्य सध्या जय शाह यांच्या हाती असल्याचे म्हटले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा