W India vs W England 1st Test: नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्यात हरमनप्रीत बाबत एक घटना घडली ज्यामुळे सर्व क्रिकेट चाहत्यांना ११ महिन्यांपूर्वीची घटना आठवली. टी-२० विश्वचषकात हरमन ज्या निष्काळजीपणाने आणि विचित्र पद्धतीने धावबाद झाली त्याचीच पुनरावृत्ती आज इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतही झाली. तिचे अर्धशतक एका धावेने हुकले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा