IND vs AUS Sunil Gavaskar Angry on Team India: भारताने ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली गेलेली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका १० वर्षांनी गमावली. भारताच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर चांगलेच संतापले आहेत. गावस्करांनी कोणाचंही नाव न घेता संपूर्ण भारतीय संघावर ताशेरे ओढले आहेत. संपूर्ण मालिकेत भारतीय संघाच्या कामगिरीने सर्वांनाच निराश केले. भारताने प्रत्येक सामन्यात चांगलं पुनरागमन केलं पण विजय मिळवण्यात मात्र अपयशी ठरले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा