भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंद देणारी एक घटना ९ वर्षांपूर्वी, २ एप्रिल २०११ ला घडली. भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा थरार शेवटच्या षटकापर्यंत रंगला. पण अखेर तेव्हाचा भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने षटकार लगावत भारताला विश्वचषक मिळवून दिला. त्या सामन्यात धोनीने नाबाद ९१ तर गौतम गंभीरने ९७ धावांची खेळी केली. याशिवाय तडाखेबाज युवराज सिंग याने स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केल्यामुळे त्याला मालिकावीराचा किताब मिळाला. पण त्यावेळी संघाचा सदस्य असलेला सुरेश रैना याने मात्र या विश्वचषक विजयाचे श्रेय या तिघांपैकी कोणालाही न देता चौथ्याच खेळाडूला दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा