वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये भारताचा पराभव झाल्यापासून विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. एकीकडे काहीजण ३३ विजय मिळवणारा विराट कोहली कसोटीमधील यशस्वी कर्णधार असल्याचं म्हणत असून दुसरीकेड काहीजण विराटने आता कर्णधारपद वाटून घेण्यासंबधी सल्ला दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनानेही विराट कोहलीच्या कर्णधारपदावर आपलं मत मांडलं आहे. विराट कोहलीला अजून वेळ देण्याची गरज असल्याचं सुरैश रैनाने म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा