सुशील कुमार व योगेश्वर दत्त या राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या मल्लांनी उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे होणाऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे. दुखापती टाळण्याबरोबरच तंदुरुस्ती वाढवण्यासाठी त्यांनी या स्पर्धेमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा ४ ते १८ सप्टेंबर दरम्यान खेळविण्यात येणार आहे. अमित कुमार आणि बबिता कुमारी यांनीही या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा