टी २० वर्ल्डकपमध्ये भारताने अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने हरवल्याने भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा वाढल्या आहेत. मात्र उपांत्य फेरीच्या आशा इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहेत. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सामन्यावर भारतीय संघाचं गणित अवलंबून आहे. या सामन्यानंतरच भारताचं उपांत्य फेरीचं गणित सुटणार आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला कमी फरकाने हरवल्यास भारताचा मार्ग मोकळा होणार आहे. गट २ मध्ये पाकिस्तानचा संघ सलग चार सामने जिंकत अव्वल स्थानी आहे. तर धावगती चांगली असल्याने अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तर दोन विजय मिळवल्याने न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. आता अफगाणिस्तानच्या फिरकीपटू राशीद खानने न्यूझीलंडविरुद्धचा सामना उपांत्यपूर्व फेरीसारखा खेळणार असल्याचं सांगितलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा