आगामी टी-२० विश्वचषक २०२४ साठीच्या भारतीय संघात हार्दिक पंड्याला संधी मिळाली. विश्वचषकाचा संघ जाहीर होण्यापूर्वी हार्दिक हा भारताच्या टी-२० संघाचा भाग नसेल अशी चर्चा होती. त्याची आयपीएल साधारण कामगिरी आणि वाद पाहता तरीही त्याची भारतीय संघात निवड झाली. रोहित शर्माच्या जागी पांड्याला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार बनवण्यात आले, त्यानंतर चाहत्यांनी हार्दिकवर नाराजी व्यक्त केली. हार्दिक आणि रोहितच्या संदर्भात अनेक गोष्टी समोर आल्या, पण जेव्हा टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आणि हार्दिकही टीममध्ये सामील झाला तेव्हा सर्वच चर्चांना पूर्णविराम मिळाला. यावर माजी क्रिकेटपटू मायकल क्लार्कने मोठे वक्तव्य केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा