T20 World Cup 2024: भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली टी-२० विश्वचषक संघातून वगळला जाऊ शकतो, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. असे वृत्त टेलिग्राफने दिले होते आणि नंतर ते वणव्यासारखे पसरले. पण आता माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांच्या एक्सवरील पोस्टमुळे चर्चा सुरू झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीबाबत म्हणाला की, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विराट कोहली संघात हवा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा