हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन माऱ्यासमोर भारतीय महिलांचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. साखळी फेरीपर्यंत आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या भारतीय महिला अंतिम फेरीत कांगारुंच्या जाळ्यात अडकल्या. ८५ धावांनी बाजी मारत ऑस्ट्रेलियन महिलांनी आपला पाचवा टी-२० विश्वचषक जिंकला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा