Hardik Pandya Statement on rishabh pant : सरत वर्षाला निरोप दिल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षात नवा संकप्ल घेऊन क्रिकेटचा मैदानात उतरणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेचा थरार आजपासून सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र, भारताचा हुकमी यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज ऋषभ पंतला कार अपघातात दुखापत झाली. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात पंतसारखा दिग्गज खेळाडू सध्यातरी खेळणार नाही. याचा धक्का संपूर्ण भारतीय संघाला बसला असून कर्णधार हार्दिक पंड्याने पंतविषयी बोलताना मोठं विधान केलं आहे. ऋष पंतचा संघात समावेश असता तर, पंतने क्रिकेट खेळाचं रुपडं पालटलं असतं….पण आता सर्वांना परिस्थिती माहित आहे, असं पंड्या माध्यमांशी बोलताना म्हणाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा