Team India depended on New Zealand vs Australia match to reach the semi finals : महिला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारताला मोठा झटका बसला, जेव्हा त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला असला, तरी स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधून उपांत्य फेरी गाठणे अजूनही भारतासाठी खूप कठीण आहे. कारण पुढील फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाचे भवितव्य मंगळवारी होणाऱ्या न्यूझीलंडचा-ऑस्ट्रेलिया सामन्यावर अवलंबून आहे. त्यामुळे भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी नक्की समीकरण कसं आहे? जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा