भारतीय संघ सध्या विंडिजमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने जिंकला असून दुसरा आणि अखेरचा सामना ३० ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. या दौऱ्यातून भारताचा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी याने माघार घेतली आहे. भारतीय लष्करी सेवा देण्यासाठी त्याने क्रिकेटमधून २ महिन्यांची विश्रांती घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतून धोनी पुनरागमन करण्याची शक्यता आहे. पण या दरम्यान भारतीय संघाने धोनीशिवाय खेळण्याची सवय लावून घ्यायला हवी, असे सूचक वक्तव्य माजी कर्णधार सौरव गांगुली याने केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा