सध्या सर्वत्र करोना विषाणूचा हाहा:कार माजला आहे. सर्व क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धांनाही ब्रेक लागला आहे. असे असताना टीम इंडियाला जबर धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत भारतीय संघाला खाली ढकलून अव्वल स्थान पटकावले. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत टीम इंडिया अव्वल स्थानी कायम आहे, पण गेली ४२ महिने म्हणजेच ऑक्टोबर २०१६ पासून अव्वल स्थानी असलेल्या टीम इंडियाला शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने मागे टाकले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा