IND vs BAN Test Series Team India reach Chennai : बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेटपटू चेन्नईला पोहोचले आहेत. १९ सप्टेंबरपासून चेन्नईमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे, त्याआधी टीम इंडियाचे सराव शिबिरही येथे होणार आहे. यासाठी रोहित शर्मा, ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली हे स्टार खेळाडू चेन्नईला पोहोचले आहेत. विराट कोहली आज पहाटे ४ वाजता लंडनहून थेट चेन्नई विमानतळावर पोहोचला, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा