विश्वचषक २०२३ स्पर्धेत एकही सामना न हरलेल्या टीम इंडियाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाकडून पराभव पत्करावा लागला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने सुरुवातीला क्षेत्ररक्षण निवडलं आणि भारतीय संघाची अवस्था सर्वबाद २४० अशी केली. Latest Marathi news यानंतर जेव्हा भारताने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली तेव्हा सुरुवातीच्या १० ओव्हरमध्येच तीन विकेट गेल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र ट्रॅव्हिस हेडची १३७ धावांची खेळी आणि लाबुशेनची ५८ धावांची नाबाद खेळी यामुळे ऑस्ट्रेलियन संघ सहाव्यांदा जगज्जेता ठरला. असं असलं तरीही भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा