भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी चार दिवसांचा एक सराव सामना खेळवण्यात आला. लिसेस्टरशायर क्रिकेट क्लब आणि भारतादरम्यान झालेला हा सराव सामना अनिर्णित राहिला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी लिसेस्टरशायरला विजयासाठी ३६७ धावा करायच्या होत्या. दिवसाचा खेळ संपूपर्यंत त्यांना चार बाद २१९ धावांपर्यंत मजल मारता आली. ६६ षटकांनंतर दोन्ही कर्णधारांनी सामना बरोबरीत सोडण्यासाठी सहमती दिली. दुसऱ्या डावात लिसेस्टरशायरकडून शुबमन गिलने सर्वाधिक ६२ धावा केल्या. तर, भारताकडून रविचंद्रन अश्विनने दोन बळी घेतले. याशिवाय, विराट कोहलीने दोन्ही डावांमध्ये दमदार खेळी करत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा