ICC World Cup, IND vs PAK: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानला पुन्हा एकदा मानसिक धक्का बसला आहे. रिझवान बाद झाल्यानंतर भारतीय चाहत्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याने याची तक्रार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे केली आहे. मात्र, या तक्रारीवर पीसीबीच्या या तक्रारीवर कोणतीही कारवाई होण्याची शक्यता कमी आहे. कारण भेदभाव विरोधी संहितेची व्याप्ती व्यक्तीपुरती मर्यादित आहे त्यात गट समाविष्ट नाहीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा