आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वामध्ये लॉर्ड्सच्या मैदानाला प्रचंड महत्व आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मैदानावर शतकी खेळी करावी असं अनेक क्रिकेटपटूंचं स्वप्न असतं. सध्या विराट कोहलीचा भारतीय क्रिकेट संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असला तरीही लॉर्ड्सवर पहिल्या कसोटी विजयासाठी भारताला दीर्घकाळ प्रतिक्षा करावी लागली होती. आजच्या दिवशी १९८६ साली तब्बल ११ अयशस्वी प्रयत्नांनंतर भारताने लॉर्ड्सच्या मैदानावर आपला पहिला कसोटी सामना जिंकला होता. या घटनेला आज ३२ वर्ष पूर्ण होत असून, मुंबईचे माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर लॉर्ड्सवर भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा