IND vs AUS T20 : येत्या २० सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांनी अद्याप आपले संघ जाहीर केलेले नाही. ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ आणि आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता, त्यादृष्टीने भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघात महत्त्वाच्या खेळाडूंसह आणखी नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा