Tilak Verma told Suryakumar yadav I changed my mind as soon as the first ball was hit for a four: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा तिसरा टी-२० सामना जिंकल्याने मालिका आता २-१ अशी बरोबरीत आली आहे. ५ सामन्यांच्या या टी-२० मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये टीम इंडियाला सतत पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाने तिसरा सामना १३ चेंडू आणि ७ गडी राखून जिंकला. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने ८३ धावा केल्या, तर तिलक वर्माने ४९ धावांची नाबाद खेळी केली. सामन्यानंतर सूर्याने तिलकशी केलेल्या संवादात सांगितले की, तो या उद्देशाने फलंदाजीसाठी मैदानात उतरला नव्हता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा