ऑलिम्पिकमधील कामगिरीनंतर भारतीय खेळाडू मायदेश परतत आहेत. असं असतानाच तामिळनाडूमधील त्रिची येथे सुब्बा वेंकटेशन आणि धनलक्ष्मी शेखर या दोन भारतीय अॅथलेट्सचं शनिवारी आगमन झालं. या दोघांनाही त्रिचीमधील नागरिकांनी ग्रॅण्ड वेलकम दिलं. फुलांचे हार घालून दोघांचंही स्वागत करण्यात आलं. सुब्बा आणि धनलक्ष्मी यांनी ऑलिम्पिकमधील आव्हान खूप खडतर होतं असं सांगतानाच पुढील वेळेस आणखीन चांगली कामगिरी करु असं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा