टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानचा मोठ्या फरकाने पराभव करत आपल्या गुणांचे खाते उघडले. मोठा विजय मिळाल्याने भारताने वर्ल्डकप स्पर्धेत आपले आव्हान कायम राखले आहे. मात्र अफगाणिस्तानच्या कामगिरीवर टीका होत आहे. सामन्यादरम्यानचे अनेक मुद्दे फिक्सिंगच्या गोष्टीला खतपाणी घालत असल्याचेही समोर आले. या सामन्यानंतर सोशल मीडियावर नेटिझन्सनी फिक्सिंग झाल्याचे म्हटले. अशातच एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओवरूनही नेटकऱ्यांनी आपली शंका व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा