श्रीलंकेच्या मोरतुवा शहरात सुरु असलेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला आहे. भारतीय संघाने ६० धावांनी या सामन्यात बाजी मारली. भारताकडून फलंदाजीत अर्जुन आझाद आणि एन.टी. तिलक वर्माने शतकी खेळी करत ३०५ धावांपर्यंत मजल मारली. गोलंदाजीत मुंबईच्या अथर्व अंकोलेकरने ३ बळी घेत आपली चमक दाखवली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा