रणजी करंडकातील उपांत्यपूर्व फेरीतील चार सामन्यांमध्ये आठ संघ आपापसात भिडले होते. चारही सामने ६ जून ते १० जून या कालाधीत बेंगळुरूमध्ये खेळवले गेले. या चार पैकी तीन समन्यांचा निकाल चौथ्या दिवशीच हाती आले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि मुंबईच्या रणजी संघांनी आपापले सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. तर, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील सामना अद्याप सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा