भारत वि इंग्लंड तीन सामन्यांची मालिका नुकतीच पार पडली, ज्यात भारताने एकतर्फी ३-० असा दणदणीत विजय मिळवला. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी ही मालिका टीम इंडियासाठी फार महत्त्वाची होती आणि संघातील सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आयसीसी स्पर्धेसाठी चांगली तयारी केली. या सामन्यात भारताच्या अनेक खेळाडूंनी उत्तम खेळी करत पुनरागमन केलं. रोहित शर्माचं शतक, विराट कोहलीचं अर्धशतक, मोहम्मद शमीची भेदक गोलंदाजी आणि अखेरच्या सामन्यातील केएल राहुलची महत्त्वपूर्ण ४० धावांची खेळी.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा