भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धा सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियन संघ २०१७ नंतर प्रथमच भारतात कसोटी मालिका खेळणार आहे. २००४ पासून ऑस्ट्रेलियाने भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. आता ही पराजयाची मालिका खंडित करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ सज्ज झाला आहे. अशात इयान हिलीने भारतातील खेळपट्ट्यांबाबत जे वक्तव्य केले, त्याला माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा