भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ च्या फरकाने जिंकली. मालिका १-१ च्या बरोबरीत असताना हैदराबादमध्ये झालेला अंतिम सामना भारताने सहा गडी राखून जिंकला. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला. या विजयामुळे भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाजांना सूर गवसल्याचं चित्र दिसून आलं. विशेष म्हणजे सुर्यकुमार यादवने झंझावाती अर्धशतक ठोकले. अवघ्या २९ झेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या सुर्यकुमारने क्रिकेटमधील बरेच सुरेख फटके लगावत प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. मात्र यापैकी एक षटका पाहून तर समालोचकांनीही या फटक्याला शॉर्ट ऑफ द मॅच म्हटलं.
नक्की पाहा >> Viral Video: पंड्याने विजयी चौकार लगावल्यानंतर पायऱ्यांवर बसून सामना पाहणाऱ्या विराट आणि रोहितने काय केलं पाहिलं का?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा