भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने सात गडी गमावून १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ७३ धावांनी पराभूत झाला. यासह भारताने ३-० असा क्लीन स्वीप केला आहे. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. रोहित शर्माने ५६ धावांची खेळी खेळली. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलने ५१ धावा केल्या. यासह अक्षर पटेलने सुरुवातीलाच धक्के देत न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा