दिमाखदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर दिल्लीने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रावर ५ विकेट्सनी विजय मिळवला. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दव आणि गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी यांच्या जोरावर दिल्लीने महाराष्ट्राला १९४ धावांतच रोखले. केदार जाधवने ४८ तर स्वप्निल गुगळेने ४४ धावा केल्या. दिल्लीतर्फे मनन शर्मा आणि पवन नेगी यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ध्रुव शोरे आणि मिलिंद यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने हे लक्ष्य गाठले. ध्रुवने ५ चौकारांसह ५७ तर मिलिंदने ५ चौकार आणि एका षटकारासह ५८ धावांची खेळी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा