विजय हजारे चषकाचा पहिला सामना खेळणाऱ्या मुंबईने मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ९ गडी राखत सामना जिंकला. या सामन्यात सलामीवीर पृथ्वी शॉ चं शतक अवघ्या २ धावांनी हुकलं. मुंबईला विजयासाठी बडोद्याने २३९ धावांचं आव्हान दिलं होतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा