Virat Kohli : २३ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना सगळ्या देशासाठी अस्मितेचा विषय होता. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानला अवघ्या २४१ धावाच करता आल्या. भारताने या लक्ष्याचा पाठलाग करताना सहा गडी राखून पाकिस्तानवर विजय मिळवला. दुबईत झालेल्या या सामन्यात विराटने शतकी खेळी केली. यानंतर विराटने केलेली कृती चर्चेत आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा