भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीत शानदार शतक झळकावले. त्याने १२०५ दिवसांनी या फॉरमॅटमध्ये शतक झळकावले. या सामन्यात १८६ धावा केल्याबद्दल कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. दोन्ही संघांमधील सामना अनिर्णित राहिला. अशा प्रकारे भारताने मालिका २-१ ने जिंकली. सामन्यानंतर कोहलीची प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मुलाखत घेतली. यादरम्यान दोघांमध्ये रंजक संवाद झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा