यश ज्याच्याशी हातमिळवणी करते, मिडास राजासारखा जो प्रत्येक गोष्टीचे सोने करतो, अशी महेंद्रसिंग धोनीची काही वर्षांपूर्वी प्रतिमा लोकांनी बनवली होती. कर्णधार असावा तर धोनीसारखाच, त्याच्यापुढे कोणतेच विश्व लोकांना दिसत नव्हते. तीच मंडळी धोनीने नेतृत्व सोडावे आणि विराट कोहलीकडे देण्यात यावे, अशी काही दिवसांपूर्वी म्हणत फिरत होती. लोकांचे एवढे मतपरिवर्तन व्हावे, एवढे वाईट धोनीच्या नेतृत्वाखाली संघाचे घडत नव्हते. पण लोकांना बदल हवा असतो, तो व्यवहार्य असो किंवा नसो. अखेर धोनीने आपल्या अनपेक्षितपणाची कास कायम धरत कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि आता कोहली भारतीय संघाचा सर्वेसर्वा झाला. धोनीची ही निवृत्तीची समयसूचकता योग्य असल्याचे म्हटले जात असले तरी खरी या गोष्टीची आत्ता गरज होती का, या गोष्टीचा विचार करायला हवा.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा