टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एका आठवड्यात दोन मोठ्या घोषणा क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. विराट कोहलीने टी २० विश्वचषकानंतर टी २० संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. हा निर्णय जाहीर करतो न करतो तोच त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं (आरसीबी) कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. आरसीबी संघाचं कर्णधारपदाचं त्याची शेवटची स्पर्धा आहे. आपल्या डोक्यावर कर्णधारपदाचं ओझं कमी करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगनं कर्णधारपद सोडण्याचं वेगळंच कारण सांगतिलं आहे. क्रिकेटपटू ब्रॅड हॉगनं आपल्या यूट्यूब चॅनेलवर याबाबतचं म्हणणं मांडलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा