यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत रोमहर्षक ठरली. या सामन्यात पाकिस्तानने भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाने पूर्ण प्रयत्न केला. मात्र काही चुकांमुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, याच सामन्याविषयी बोलताना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील एका कठीण प्रसंगाविषयी सांगितले आहे. त्यावेळी विराट कोहली रात्रभर झोपू शकला नव्हता. तसेच या एका चुकीमुळे क्रिकेटमधील करिअर संपुष्टात येणार का? असा प्रश्न विराटला सतावत होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा