यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा विजयरथ अद्याप कुणीही रोखू शकलेलं नाही. स्पर्धा सुरू झाल्यापासून भारतानं एकही सामना गमावलेला नाही. आता लीग फेरीतील शेवटचा सामना नेदरलँड्सची होत असून तिथेही भारतीय संघालाच विजयासाठी पसंती दिली जात आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतानं सलग ८ सामने जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या या कामगिरीमध्ये किंग कोहलीचा मोठा हातभार राहिला आहे. कोहलीनं याच स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ४९ शतकाच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. आता विराटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा