अफगाणिस्तान कसोटी आटोपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. ३ जुलैपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात भारत ३ टी-२०, ३ वन-डे आणि ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघात सहभागी होण्यासाठी बीसीसीआयने सर्व खेळाडूंना यो-यो फिटनेस चाचणी देणं बंधनकारक केलं आहे. काही दिवसांपूर्वी वन-डे संघात निवड झालेल्या अंबाती रायडूला फिटनेस चाचणीत नापास झाल्यामुळे संघाबाहेर जावं लागलं होतं. यानंतर बीसीसीआयने सुरेश रैनाची अंबाती रायडूच्या जागी संघात निवड केली. मध्यंतरी विराट कोहलीच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र फिटनेस चाचणीत पास झाल्यानंतर विराटने इंग्लंड दौऱ्यासाठी कसून सराव करायाला सुरुवात केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा