रणजी क्रिकेटच्या इतिहासात केरळच्या संघाने ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. गुजरातवर 113 धावांनी मात करुन केरळचा संघ पहिल्यांदाच रणजी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. या सामन्यात केरळच्या संजू सॅमसनने दुसऱ्या डावात आपल्या जायबंदी झालेल्या बोटाचा विचार न करता मैदानात येऊन एका हाताने फलंदाजी करण्याचं धारिष्ट्य दाखवलं. संघ आणि खेळाप्रती संजूने दाखवलेल्या निष्ठेचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा