Ranji Trophy 2024: मुंबई क्रिकेट संघाने बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा रणजी ट्रॉफीवर आपले नाव कोरले. विक्रमी ४२ व्यांदा रणजी करंडक जिंकत मुंबईच्या शिलेदारांनी ऐतिहासिक कामगिरीच केली, पण मिळवणं साधं आहे. गेल्या दहा महिन्यांचे काटेकोर नियोजन, रणनीती आणि कठोर परिश्रम यांचे फळ म्हणजे हा विजय आहे. ४६ बैठका आणि बंगळुरूजवळील अलूर येथे पूर्व-हंगामी निवासी शिबिरापासून ते विदर्भाविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी डान्स आणि गाण्यांच्या स्पर्धा आणि विविध कार्यक्रमांनी भरलेला हा प्रवास मजेशीर आणि खूप शिकवून जाणारा असा होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा