Fans Reaction After Selectors Ignore Rinku Singh: भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर ३ ऑगस्टपासून दोन्ही संघांमध्ये टी२० सामने होणार आहेत. ५ सामन्यांच्या या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे. यामध्ये निवड समितीने अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. या संघ निवडीबाबत आम्ही तुम्हाला ५ महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा