Team India Wearing Black Arm Bands in IND vs AUS: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज ४ मार्चला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी उतरला आहे. हा सामना दुबईच्या मैदानावर होत असून विजयी होणारा संघ अंतिम फेरीत पोहोचणार आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्याची नाणेफेक जिंकली असून कांगारू संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. तर टीम इंडिया गोलंदाजी करताना दिसेल. दरम्यान भारतीय संघ या सामन्यात हातावर काळी पट्टी बांधून उतरला आहे, काय आहे यामागचे कारण? जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा