करोनामुळे सध्या संपूर्ण क्रीडा विश्व ठप्प आहे. हे संकट दूर झाल्यानंतर या आर्थिक नुकसानाची भरपाई करण्यासाठी BCCI अनोखी युक्ती वापरणार असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय संघाला एकाच दिवशी दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळवता येऊ शकतात, असे BCCI च्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारतातील आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. त्यामुळे येत्या काळात जर सर्व काही लवकरच सुरळीत झाले, तर क्रिकेटच्या स्पर्धांचे एकामागोमाग एक आयोजन करून नफा मिळवण्यासाठी BCCI प्रयत्नशील आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा