IND vs AUS Final : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आसीसी ) एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ रविवारी ( १९ नोव्हेंबर ) आमने-सामने असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमर हा अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी विविध विषयांवर रोहित शर्मानं भाष्य केलं आहे.

रोहित शर्मा म्हणाला, “हा माझ्यासाठी सर्वांत मोठा क्षण आहे. आम्ही अद्याप प्लेईंग ११ बाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. १५ मधील कुठलेही खेळाडू खेळू शकतात. प्रतिस्पर्धी संघाची ताकद पाहून निर्णय घेऊ.”

Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”
Milind Gawali
मिलिंद गवळींची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट; म्हणाले, “कदाचित म्हणूनच इतक्या वर्षांनंतर…”
Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Gautam Gambhir Manoj Tiwary Controversy : Gautam says Sourav Ganguly apna jack laga ke aaya Manoj Tiwary has revealed
Manoj Tiwary : ‘तो जॅक लावून आला आणि तू पण…’, गंभीरने गांगुलीबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य; मनोज तिवारीचा खुलासा
Manoj Tiwary says Gautam Gambhir and I would have had a fight that day
Gautam Gambhir : ‘…अन्यथा आमच्यात हाणामारी झाली असती’, गौतम गंभीरबरोबरच्या वादावर मनोज तिवारीचा मोठा खुलासा
Akshay Kumar dismisses Vivek Oberoi claim he went to bed when guests were having dinner
रात्री ९ वाजता झोपतो, अक्षय कुमारची कबुली; पाहुणे जेवत असताना निघून गेल्याच्या विवेक ओबेरॉयच्या वक्तव्याबद्दल म्हणाला…

हेही वाचा : फायनल सामना बरोबरीत राहिल्यानंतर कसा निवडला जाणार विजेता? जाणून घ्या आयसीसीचे नवीन नियम

“पहिल्या काही सामन्यांमध्ये मोहम्मद शमी खेळू शकला नाही. तो शमीसाठी खूप कठीण प्रसंग होता. मात्र, शमीने सिराज आणि अन्य गोलंदाजांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. शमीनं गोलंदाजीसाठी खूप मेहनत घेतली,” असं कौतुक रोहित शर्मानं केलं आहे.

“संघात राहुल द्रविड यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. राहुल द्रविड खेळाडूंना पूर्ण पाठिंबा आणि स्वातंत्र्य देतात. भारतीय क्रिकेटसाठी राहुल द्रविड यांनी मोठं काम केलं आहे. आणि आता द्रविड या मोठ्या क्षणाचा भाग बनू इच्छित आहेत,” असं रोहित शर्मानं सांगितलं.

हेही वाचा : विजयासाठी किती धावा ठरणार पुरेशा? आकडा आला समोर; पीच क्युरेटरनं व्यक्त केला अंदाज!

“विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पहिल्या ४ ते ५ सामन्यांमध्ये आम्ही लक्ष्याचा पाठलाग केला. बुमराह, शामी, सिराज यांनीही चांगली गोलंदाजी केली आहे. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंनीही विकेट्स घेतल्या,” असं रोहित शर्मानं म्हटलं.

“बाहेरील वातावरण, अपेक्षा आणि दबाव आम्हाला माहीत आहे. पण, ड्रेसिंग रूममधील वातावरण शांत राहण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. खेळाडूंना काय वाटतं माहीत नाही. पण, संघाची बैठक आणि प्रशिक्षणावेळी प्रत्येक खेळाडू शांत असतो. भारतीय खेळाडू असल्याने तुम्हाला दडपणांना सामोरे जावे लागतेच,” असं रोहित शर्मा म्हणाला.

Story img Loader