India World Cup Squad: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवडकर्त्यांसमोर संघ निवडीचे आव्हान आहे. १५ सदस्यीय संघात अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून कोणाचा समावेश होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट हे आघाडीवर असले तरी दोघांपैकी एकाचीच निवड केली जाईल. आता शार्दुल-उनाडकटबाबत निवड समिती काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. वर्ल्डकपला फक्त ५७ दिवस बाकी राहिले असून अजूनही भारताला परफेक्ट प्लेईंग ११ मिळाली नाही. त्यामुळे टीम इंडिया कशी विश्वचषक जिंकणार? असे चाहते प्रश्न विचारात आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा