World Cup 1983, India vs West Indies: १९८३ साल कोण विसरू शकेल, जेव्हा भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला आणि प्रथमच विश्वचषक ट्रॉफी जिंकली. अंतिम फेरीत वेस्ट इंडिज संघाचा भाग असलेल्या या अनुभवी वेगवान गोलंदाजाने आता एका मुलाखतीत सांगितले की, “भारत नशिबाने अंतिम सामना जिंकला.”वेस्ट इंडिजचा महान वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्ट्सने १९८३चा विश्वचषक भारताने जिंकला कारण, त्यावेळी त्यांचे लक त्यांच्या बाजूने होते”, भारत भाग्यवान असल्याचे मत व्यक्त केले. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील कमकुवत भारताने लॉर्ड्सवरील अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिले विश्वविजेतेपद पटकावत इतिहास रचला. वर्ल्डकपच्या गेल्या दोन आवृत्त्या जिंकणारा वेस्ट इंडिजचा संघही सलग तिसऱ्यांदा विजेतेपदाचा दावेदार होता, पण भारताने शानदार कामगिरी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा