भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर मालिका नुकतीच संपली. या मालिकेत टीम इंडियाने २-१ असा विजय मिळवला. आता हे दोन्ही संघ जूनमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भिडतील. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर ७ जूनपासून हा सामना सुरू होईल. मात्र हा सामना जूनमध्ये होणार असल्याने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉग खूश नाही. त्याने यासाठी आयसीसीला फटकारले आहे. या विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी आयपीएल-२०२३ भारतात आयोजित करण्यात आली आहे आणि या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिका खेळायची आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा